GENERAL KNOWLEDGE PART 44
🎈
०१) भारतात कोणत्या राज्याची किनारपट्टी सगळ्यात मोठी आहे ?
- गुजरात.
०२) जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा केला जातो ?
- १० डिसेंबर.
०३) सीताफळाचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात कोठे होते ?
- दौलताबाद,छत्रपती संभाजीनगर.(औरंगाबाद).
🎈
०४) आकाशात दिसणारया इंद्रधनुष्यात हिरवा रंग कोठे असतो ?
- मध्यभागी.
०५) 'बटाट्याची चाळ' हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे ?
- पु.ल.देशपांडे.
🎈
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS